Monday, January 5, 2009

जीवन मनप्रमाणे जगून घ्या .....

किती आली वादळे
किती पडल्या गारा
वाहतो छान हा
जीवनाचा गार वारा
त्याच्याबरोबर स्वताहाला वाहून
जीवन मनप्रमाणे जगून घया.....

हे करू की नको?
केले तर काय?
नाहीतर काय?
प्रश्नाच्या जाळ्यात अडकू नका
जीवन फुकट घालउ नका
सगळे प्रश्न सोडून द्या
जीवन मनाप्रमाणे जगून घ्या.....

प्रत्येक टाळ्याची चावी असतेच
शोधून घ्या, तरीही मिळत नसेल तर
वेळ न दवडता , टाळेच तुम्ही बदलून घ्या
जीवन मनाप्रमाणे जगून घ्या.....

अरे आपण जगलोच नाही का आयुष्यात?
प्रश्न स्वता:ला मरताना विचारू नका
प्रश्नाना पकडून रडू नका
आयुष्य कडू बनउ नका

सगळे प्रश्न सोडून द्या
जीवन मनाप्रमाणे जगून घ्या.....

swati...

5 comments:

Yogesh said...

karach khup chan , aani preranadai kavita aahe

Hemant Kadlak said...

Jevanichi philosophy sangitali ahes.
Khup chan!
Hemant

Hem said...

Sundar Poem ahe!!! Well-done!!!

Sujata said...

Arey wah Swati!!!

Tussi toh vadde gr8 ho...Good yaar... Keep it up!!!

Shweta Tarkar- Narvekar said...

kharach... jivan asach jagun ghya.... :)